नुकत्याच या टोलनाका
उभारणीसाठी म्हणजेच पायाभरणीसाठी मुरुमाऐवजी निकृष्ट दर्जाची मातीच्या
५०-५५ डम्पर एका रात्रीत खाली करून वापरण्याचा हा ठेकेदाराचा गलथानपना
स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणून दिला व निकृष्ट माती जर पायाभरणीसाठी
वापरणार असाल तर आम्ही हे प्रकरण उघडकीस आणू व जो पर्यंत पायाभरनीच्या
नियमानुसार मुरूम टाकला जात नाही तोपर्यंत टोलनाक्याला विरोध राहील. अशी
विनंती स्थानिकांनी केली.
आपण पाहताय कि ठेकेदाराला आपला गलथानपना उघडकीस आला असून हे पाहून तीच रातोरात टाकलेली निकृष्ट माती उचलावी लागती.
अशा या गैर कामकाजामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांच्याबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे.
वरील सर्व माहिती श्री. प्रदीप चाळक यांनी घटनास्थळी मुलाकती मध्ये दिली. ( प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )